Tuesday 17 September 2013

मराठवाडा मुक्ती दिन






स्वतंत्र्याचे खरे मोल आम्हाला कळले,
भारताच्या पोटात जन्मला येणाऱ्या कॅन्सरला(पाकिस्तान),
आम्ही १९४८ सालीच चिरडले,
एक वर्षाने का होईना, आम्ही भारतात आलो,
कोणी टाकलेल्या तुकड्यावरती नाही, स्वबळावर आम्ही स्वतंत्र झालो,
तुळजापूरच्या घाटातून धडधडत रणगाडे गेले,
भारताच्या अखंडत्वाकरता आम्ही ही बलिदान केले,
मराठवाड्याने जन्म दिला भारताच्या एकसंघतेला,
जन्मोन-जन्म येथेच मिळावा, आई हेच मागणे तुला...

वंदे मातरम                           विराज