Monday 26 August 2013

महा अॅग्री युथ असोसीएशन (माया) या संस्थेला तृतिय वर्धपणा दिनाच्या हार्दिक शुभेच्या..



महा अॅग्री युथ असोसीएशन (माया) या संस्थेला तृतिय वर्धपणा दिनाच्य (२६/०८/२०११), माझ्या कडून सर्व पदाधिकारी व कार्येकरते यांना हार्दिक शुभेच्या. संस्थेने मागील तीन वर्षात ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील कृषी युवकांच्या मनात एक मनाचे स्थान व आत्मविश्वास भरला आहे ते पाहून मला निश्चयी आनंद होत आहे. ज्या उद्दिष्टाने संस्थेची निर्मीती झाली होती ते पाहता आज संस्था कृषी युवकला स्वबळावर उभे करण्यात निश्चयी यशस्वी झाली आहे असे मला वाटते. संस्था मागील तीन वर्षा पासून न थकता, अखंड पणे जे युवक निर्मितीचे कार्ये करत आहे ते निश्चयी अभिनंदनीय आहे. तसेच संस्थेने कार्यकरत्याचे जाळे वीनात, “एक-मेक सहाय्य करू” या पद प्रमाणे सर्व कृषी युवकांचा आत्मविश्वास वाढवण्याचे कार्य केले आहे.

आर्थत या सर्व गोष्टी शक्य झाल्या त्या संस्थेकरता अपरिमित कष्ट घेणारे नेतृत्व व पदाधिकारी यांच्या मुळेच, संस्थेचे नेतृत्व श्री तुषार वाबळे हे स्वतः संस्थे करता ऊजेचे स्रोत आहेत. व त्याच्या मुळे आज संस्था एकसंग आणि एक दिल राहिली आहे व कार्य करत आहे. संस्थेच्या यशात मा. नेतृत्वाचे खूप मोठे योगदान आहे. एक दूरदृष्टी व शिस्तबध नेतृत्व संस्थे करता लाभले आहे. व त्याच मुळे मागील तीन वर्षात संस्थेय अनेक व्यक्ती जोडल्या गेल्या आहेत. संस्था शिस्तबध होण्यास संस्थेचे नेतृत्व जवाबदार आहे. संस्थेत विचार व व्यक्ती स्वातंत्र हे संस्थेच्या नेतृत्वामुळे टिकून आहे. संस्थेचे नेतृत्व सर्वसामान्य कार्यकरत्यास जोडले गेलेले असल्यामुळे संस्था खरया अर्थाने उभी राहिली आहे. तसेक एक शिस्तबध व कार्यक्षम पदाधिकारयाची फळी उभी करण्यात नेतृत्व यशस्वी झाले आहे, मा. मिथुन शेटे, मा. प्रवीण पारधी व इतर पदाधिकारी जे फक्त आणि फक्त संस्थेच्या विचाराशी बंधले आहेत, व संस्थेला पुढे नेण्यात सक्रीय आहेत याचा मला आनंद वाटतो. 



सर्व पदाधिकारी स्वताःच्या व्यक्तिगत उद्दिष्टा पेक्षा संस्थेचे उद्दिष्टा मोठे मानून कार्य करत आहेत हे विषेश. संस्थेला मोठी करण्यात संस्थेचे पदाधिकारी अपरिमित कष्ट घेत आहेत. सर्व पदाधिकारी संस्थेच्या ध्येय व विचाराशी बांधील आहेत आणि ते त्याच्या आचरणातू दिसत आहे.
सक्षम नेतृत्व, एकनिष्ठ कार्यकर्ते आणि योग्य ध्येय व विचार यामुळेच संस्था आज यशस्वी झाली आहे आसे मला वाटते. संस्थेने जे ज्ञान प्रसाराचे कार्य हाती घेतले होते त्यामुळे आज कृषी युवकाचा आत्मविश्वास वाढला आहे, उद्योजकता विकास या कार्यक्रमा मुळे कृषी युवकांचा उद्योजक होण्याकडे काल वाढला आहे. व हे सर्व, संस्थेचे नेतृत्व आणि पदाधिकारी यांच्या कष्टाचे फळ आहे.
संस्थेचे एकूण कार्य पाहता, संस्था “उद्योग व्यवस्थापनाच्या” पाठ्यक्रामानत सामील करावी आसे मला वाटते.
शेवटी पुन्हा एकदा संस्थेच्या नेतृत्व आणि पदाधिकारी यांना तृतीय वर्धपणा दिनाच्या हार्दिक शुभेच्या
विशेष आभार
मा. श्री तुषार वाबळे, श्री प्रवीण पारधी, श्री मिथुन शेटे
वंदे मारातम                                                  विराज
(कृपाया हा लेख उपरोधात्मक घेउ नये.)
 

No comments:

Post a Comment