Sunday 19 May 2013

काश्मीर का भी दान होगा अगर, तो निश्चयहि और एक नथुराम होगा !!!!



राष्ट्राची सेवा करताना माझ्या परीने विविध विषयाचा अभ्यास करताना राष्ट्र या संकल्पनेची मांडणी आणि राष्ट्राचा विचार हे करताना अखंड भारत वर्षाचा विचार माझा मनात सतत येत राहतो. त्यात विविध जाती, प्रजाती, धर्म, भाषा, उपभाषा, विचार, संस्कृती आणि त्याच बरोबर भोगोलिक परीस्थीतीचा विचार होतो. अखंड भारत वर्ष या घटकानी आणि उपघटकांनी बनला व बनवला गेला आहे. राष्ट्र घडताना आणि राष्ट्र घडवण्याच स्वप्न बघताना मला वारंवार या गोष्टीची जाणीव होत राहते कि हे राष्ट्र घडत आहे पण या घडण्यात विघटनाची चित्र वारंवार दिसत आहे. हजार वर्षा खाली ज्यावेळी हे राष्ट्र पारतंत्रात गेले त्यावेळे पासून अखंड राष्ट्राच्या स्वातंत्राच्या विचार मनात घेऊन असंख्य तरुण पुढे आले व त्यांनी राष्ट्र कार्यात स्वप्राणाची आहुती दिली, पण ज्यावेळी १९४७ साली स्वातंत्र मिळाले तेच विघटनातून.

स्वतंत्र राष्ट्राची जी कल्पना, जे स्वप्न आम्ही बघीतले ते पूर्ण भंगले होते, राष्ट्राचे विघटन झाले होते. भारताच्या संस्कृतीचे प्रतिक असणारी व अखंड भारताच्या अविभाज्य भाग असलेली सिंधू नदीचे विभाजन झाले होते. भारतीय संस्कृती ज्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली त्या नदीचे काही मूलतत्त्ववादी आणि हट्टी व्यक्ती समूहा मुळे विभाजन झाले, आणि संकल्पित राष्ट्राच्या निर्मीतीला तडा गेला. त्यानंतर दंगली उसळल्या, असंख्य लोकांचे हत्याकांड झाले, अनेक विस्थापित झाले, बलात्कार आणि अत्याचार झाले. राष्ट्राच्या निर्मीतीतच राष्ट्राच्या विभाजनाची बीजे पेरली गेली. राष्ट्र विभाजनाचे दुःख आमच्या पदरी आले. आज स्वतंत्र्या नंतर ६० वर्षा नंतर सुद्धा पुन्हा तीच परस्थिती निर्मान झाली आहे. आज हे राष्ट्र विभाजनाच्या मार्गाने जात आहे. विविध कारण आहेत जे या राष्ट्राच्य विभाजनास आणि विघटनास कारणीभूत ठरत आहेत. भाषा, प्रांतवार रचना कदाचित या विघटनास कारणीभूत असतील किंवा प्रादेशिक पक्ष (regional party). पण माझा सारखा नव युवक या विघटनाच्या विरोधात आहे आहे. अमेरिका यादवी यूद्धा मुळे (civil war) एकसंग झाला कारण अमेरिकेला लिंकनसारखा नेता मिळाला, मला माहित नाही भारतासाठी कोण आहे. भारत यादवी यूद्धा कडे जात आहे.  
माझा सारखा युवक अखंड भारताकरता सशत्र क्रांती करायला तयार आहे. १९४७ साली ती होऊ शकली नाही मात्र आज स्व. नथुरामजी गोडसे यांच्य जन्मदिनी मला हा संकल्प करायला आवडेल, “या राष्ट्राच्या एकसंगते करता आणि अखंडत्वा करता आम्हाला शस्त्र उचलुन लढावे लागले तरी प्राण जाई पर्यंत राष्ट्रधर्मा करता लढत राहील. पण पुन्हा एकट्या नथुरामास बलिदान करू देणार नाही.”
अखंड भारत अमर रहे ! अखंड हिंदूराष्ट्र अमर रहे !
वंदेमातरम्                                                       विराज   
                                                          

No comments:

Post a Comment